माझी लेखनी मज बोलते
का रे, तू कवितेच्या एतुका पाठीशी,
मी बोललो, अग लेखनी रानी
कवितेविना तू ,
तुझ लक्ष बर कशी गाठशी??
अंधार फार झाला
दिवा जपून ठेवा
असतील हृदयी, पनत्या जरी खुप
दिवाळी येतेय,
आपणास शेभेछा खुप खुप
तुझ्या भिर भिर नाऱ्या डोळ्यांवर
आता माझा विश्वास राहिला नाही
खोट बोलतेस तू माझ्याशी
प्रेम असून देखील
डोळे अन शब्द
बिनचूक बोलतात तुझे
फक्त साहस चुकतो तुझा
प्रेम व्यक्त करायचा
स्वप्नांना जाग आली माझ्या
गेलीस जेव्हा दूर तू
शब्द हि कोरडे झाले माझे
जेव्हा संपली दवूत
परंपरा समजून जपतोय
तिला मीच आपलंस करतोय
अन ती नादखुळी
परंपराच तोडतेय
प्रेम होत नाही
याचे त्याचे बघून
करावे लागतेच ते
झाडाच्या पाठी लपून
ममतेच्या कर्तुत्वाला कधी भुलणार नाही
अन आई विनाच काय तर
पित्याविना देखील
कधी एकटा राहणार नाही
मी :-जाळणे घर कुणाचे,
वाईट का बर नाही??
ती:- असते वाईट जर
घर जाळणे कुणाचे
नसती जाळली असती
मारुतीने लंका रावणाची
जसा उठलो झोपेतून तसाच
तुझ्या प्रेमात पडलो
अन आई म्हणाली कार्ट्या
पडलो नाही पडले
"अरे तुला स्वप्न पडले"
तीच ती.......................!!
शाळेच्या दिवसात उशिरा यायची
... अन संगे माझ्या
शेवटच्या बाकावर बसायची
अन, तीच ती...................!!
कॉलेजच्या दिवसात लवकर यायची
अन संगे माझ्याच
शेवटच्या बाकावर बसायची
मज वाकोल्या दाखवून ती
तिचे प्रेम व्यक्त करीत होती
अन आसुलेल्या चेहर्याला
आरसा (तिचाच चेहरा) दाखवत होती
शब्द सुचत असताना मला
तिची आठवण नक्कीच होते
अन वेड्या वाकड्या शब्दांना
तिची मदत सहज होते
वळणाची भाषा सख्या
कधी कळली असती तुला
वाट सोडूनी तीच
तू त्याच वाटेला नसता गेला
का रे, तू कवितेच्या एतुका पाठीशी,
मी बोललो, अग लेखनी रानी
कवितेविना तू ,
तुझ लक्ष बर कशी गाठशी??
अंधार फार झाला
दिवा जपून ठेवा
असतील हृदयी, पनत्या जरी खुप
दिवाळी येतेय,
आपणास शेभेछा खुप खुप
तुझ्या भिर भिर नाऱ्या डोळ्यांवर
आता माझा विश्वास राहिला नाही
खोट बोलतेस तू माझ्याशी
प्रेम असून देखील
डोळे अन शब्द
बिनचूक बोलतात तुझे
फक्त साहस चुकतो तुझा
प्रेम व्यक्त करायचा
स्वप्नांना जाग आली माझ्या
गेलीस जेव्हा दूर तू
शब्द हि कोरडे झाले माझे
जेव्हा संपली दवूत
परंपरा समजून जपतोय
तिला मीच आपलंस करतोय
अन ती नादखुळी
परंपराच तोडतेय
प्रेम होत नाही
याचे त्याचे बघून
करावे लागतेच ते
झाडाच्या पाठी लपून
ममतेच्या कर्तुत्वाला कधी भुलणार नाही
अन आई विनाच काय तर
पित्याविना देखील
कधी एकटा राहणार नाही
मी :-जाळणे घर कुणाचे,
वाईट का बर नाही??
ती:- असते वाईट जर
घर जाळणे कुणाचे
नसती जाळली असती
मारुतीने लंका रावणाची
जसा उठलो झोपेतून तसाच
तुझ्या प्रेमात पडलो
अन आई म्हणाली कार्ट्या
पडलो नाही पडले
"अरे तुला स्वप्न पडले"
तीच ती.......................!!
शाळेच्या दिवसात उशिरा यायची
... अन संगे माझ्या
शेवटच्या बाकावर बसायची
अन, तीच ती...................!!
कॉलेजच्या दिवसात लवकर यायची
अन संगे माझ्याच
शेवटच्या बाकावर बसायची
मज वाकोल्या दाखवून ती
तिचे प्रेम व्यक्त करीत होती
अन आसुलेल्या चेहर्याला
आरसा (तिचाच चेहरा) दाखवत होती
शब्द सुचत असताना मला
तिची आठवण नक्कीच होते
अन वेड्या वाकड्या शब्दांना
तिची मदत सहज होते
वळणाची भाषा सख्या
कधी कळली असती तुला
वाट सोडूनी तीच
तू त्याच वाटेला नसता गेला
**दाशु**

0 comments:
Post a Comment